चिमाजी आप्पा यांनी प्रचंड शौर्य गाजवून सन १७३९ साली परकीय शक्तींविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळवत वसईला पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त केले. ही घटना म्हणजे वसईच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे.
↧