भोज धरणातून ६ दशलक्ष लिटर पाणी बदलापूरला पुरवून तेथील पाणी टंचाईची समस्या तात्पुरती सोडवली जाणार असली तरी भविष्यात या धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाच्या विचाराधीन आहे.
↧