ठाणे-बेलापूर रस्त्याच्या रूंदीकरणासाठी तुर्भे नाका येथील आनंदनगर झोपडपट्टी हटविण्यात आली. ती हटविताना नियमाने पर्यायी जागा देण्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने पुनर्वसनाच्या मागणीसाठी येथील रहिवाशांनी प्रशासनाबरोबर संघर्ष सुरू आहे.
↧