‘केमस्टार’ स्फोटाची चौकशी सुरू
सोमवारी पहाटे डोंबिवलीतील केमस्टार कंपनीमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी औद्योगिक सुरक्षा संचालनालयाकडून चौकशी सुरू झाली आहे. उपसंचालक विक्रम काटमवार या प्रकरणाचा तपास करत असून, महिन्याभरात या प्रकरणी अहवाल...
View Articleमुंब्र्यात आज रिक्षा बंद
भंगारमध्ये काढण्यात आलेल्या रिक्षा मुंब्र्यात सर्रास धावताना दिसतात. या रिक्षांमुळे प्रवाशांच्या जिवाला धोका असून, आरटीओने अशा रिक्षा जप्त कराव्यात, तसेच पासिंग नसलेल्या रिक्षांचा दंड कमी करावा अशा...
View Articleआमदारांनी रोखली कारवाई
किसननगर येथील हबीब मंजील या अतिधोकादायक इमारतीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला बुधवारी आ. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरलेल्या लोकांनी रोखून धरले. त्यामुळे कारवाई न करताच...
View Articleपोलिस करतात मदतीची प्रतीक्षा
एखादा अपघात घडल्यास पोलिस येतील या आशेवर लोक असतात, मात्र कल्याण स्टेशनात सोमवारी घडलेल्या घटनेनंतर लोकांचा पोलिसांवरील विश्वास उडू शकेल. लोकलखाली आलेल्या प्रवाशाला वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी...
View Articleकेडीएमटीचे तिकीट स्वस्त होणार?
डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे केडीएमटीच्या तिकीटांचे दर वाढविण्यात आले होते. केडीएमसी आणि प्रादेशिक परिवहन आयुक्तांच्या मान्यतेने १६ मार्च रोजी केडीएमटीने वाढीव दर आकारण्यास सुरुवात केली होती. या...
View Articleठाण्यातील पाणीकपात निम्म्यावर
राज्यभरात दुष्काळामुळे पाण्याची तीव्र टंचाई असली तरी ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंद्र या धरणांत पुरेसा पाणीसाठा असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात लागू करण्यात आलेली...
View Articleरॅगिंगप्रकरणी वर्गमित्रांची चौकशी
नेरुळ येथील रामराव आदिक इंजिनीअरींग कॉलेजमध्ये झालेल्या रॅगिंगमुळे आत्महत्या करणाऱ्या नितीन पडळकर याच्या आत्महत्या प्रकरणी त्याच्या दोन्ही वर्गमित्रांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले आहे....
View Articleमनसे पाठविणार पाण्याचे टँकर
महाराष्ट्र राज्यात हजारो गाव-पाड्यांवर दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी मदतीचे हात पुढे येत आहेत. विरार शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही...
View Articleव्यापाऱ्यांच्या विरोधात 'गुलाबी आंदोलन'
एलबीटीच्या विरोधात पुन्हा एकदा व्यापाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात १६ मे २०१३ पासून बेमुदत संपाची हाक दिल्यामुळे या संपात शहरातील दुकाने उघडी रहावीत म्हणून नवी मुंबई मनविसे गुरुवारी रस्त्यावर उतरली होती.
View Article‘कपल’सह तीन लेडीज बारचे परवाने रद्द
पनवेलच्या कपल बारवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी छापा तेथील अवैध धंद्याचा पर्दापाश केल्यानंतर रायगड पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. त्यानंतर जागे झालेल्या रायगडच्या...
View Articleरस्त्याने जाणाऱ्या तीन महिलांची लुबाडणूक
महिलांच्या अंगावरील दागिने खेचणाऱ्या लुटारुंनी बुधवारी एका दिवसात तीन वेगवेळ्या ठिकाणी चैन स्नॅचिंगचे गुन्हे करुन सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे दागिने लुटून पलायन केले.
View Articleविवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी पतीसह चौघांना अटक
चार महिन्यापूर्वी लग्न झालेल्या वाशी सेक्टर-१५ मधील विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना केली. प्रतीक्षा पिसाळ (२६) असे या विवाहितेचे नाव आहे. वाशी पोलिसांनी या आत्महत्येला पतीसह...
View Articleघरात खेळताना पडून बालिकेचा मृत्यू
नालासोपारा येथील अलकापुरी भागात राहणाऱ्या १ महिना ६ दिवसाच्या प्रार्थना लौकेश मिश्रा या बालिकेचा घरात खेळताना मृत्यू झाला. ही मुलगी रात्री घरातील बेडवर खेळत असताना ती खाली पडल्याने तिचा श्वासोच्छास बंद...
View Articleएमपीएससी परीक्षेत रेणुका बागडे यांचे यश
एमपीएससी परीक्षेत राज्यातून मुलीमध्ये दुसरी आणि रायगड जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान रेणुका विशाल बागडे यांनी मिळविला आहे. या परीक्षेत त्यांना घसघशीत यश मिळाल्यामुळे त्यांचे पोलिस उपअधीक्षक बनण्याचे...
View Articleके. सी. इंजिनीअरिंग कॉलेजला दिलासा
ठाणे पूर्व कोपरी येथील एक्सेलसिअर एज्युकेशन सोसायटीला शैक्षणिक कामांसाठी देण्यात आलेली जागा शासन दरबारी जमा करण्याचा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेश कोकण आयुक्त तसेच ठाणे उपजिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरवला...
View Articleकोपरखैरणेतील होल्डिंग पॉण्डमधून दुर्गंधी
कोपरखैरणेतील होल्डिंग पॉण्डमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे रहिवाशी त्रस्त झाले आहेत. यातच डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या पॉण्डची तातडीने...
View Articleआठ वर्षाच्या मुलाचे घरातून पलायन
आई खेळण्यासाठी घराबाहेर जाऊ देत नसल्याचा राग मनात धरून कळंबोली भागात राहणाऱ्या एका आठ वर्षीय मुलाने घरातून पलायन करून थेट सीएसटी रेल्वे स्थानक गाठल्याचा प्रकार बुधवारी घडला. सुदैवाने हा मुलगा एका...
View Article‘वसई विजयोत्सव’ २५ मे रोजी
वसई-विरार शहर महापालिकेच्या वतीने यंदा २७५ वा वसई विजयोत्सव शनिवार २५ मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त ‘मराठी बाणा’ हा गाजलेला कार्यक्रम वसईकरांना विजयोत्सवात पहायची संधी मिळणार आहे.
View Articleनिकृष्ट दर्जाचे बियाणे पुरविले
पालघर तालुक्यातील शेतक-यांना फळ-भाज्यांचे निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवून त्यांचे लाखो रूपयांचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली सात नामवंत बियाणे कपन्यांवर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
View Articleअनधिकृत पार्किंगची समस्या
वसई तालुक्यातील रेल्वे स्टेशन, बस स्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी बेकायदापणे होणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगवर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवघर, नालासोपारा येथे एसटीच्या बस...
View Article