विरारमध्ये गोळीबार, दोन अटकेत
विरार पूर्वेकडील बिल्डर कुलदीप महादेव चौधरी (२७) यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने मंगळवारी पहाटे त्यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याची घटना घडली. यात चौधरी बचावले असून त्यांचा एक मित्र जखमी झाला....
View Articleवाड्यात टोलफोड
भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच तेथे टोलवसुली सुरू करणाऱ्या वाडा तालुक्यातील वाघोटे गावाजवळील टोलनाक्याविरुद्ध मंगळवारी स्थानिकांचा उद्रेक झाला. टोलला नकार देणाऱ्या स्थानिकांवर...
View Articleविविध अपघातांत दोन ठार
गेल्या २४ तासांत झालेल्या दोन अपघातांत दोन तरुणांना जीव गमवावा लागला. मालाड येथील प्रशांत जाधव (२८) याची बाईक मंगळवारी गायमुख जकात नाक्याजवळ घसरली आणि मागून आलेल्या ट्रेलरखाली सापडून त्याचा जागीच...
View Articleअल्पसंख्याक आयोगाने मागितला महापालिका आयुक्तांकडे खुलासा
वसई तालुक्यातील कब्रस्थान, स्मशानभूमी, दफनभूमी याबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर त्याचा आढावा घेण्यासाठी वसईत बैठक झाली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाकडून याकामी पुढे काय कार्यवाही झाली याची माहिती...
View Articleकॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धेत फोक्सवॅगन विजयी
नवी मुंबई प्रेस क्लब आयोजित टी-२० कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी नेरुळ येथील डॉ. डी.वाय.पाटील आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर प्रकाशझोतात पार पडला. फोक्सवॅगनचा संघ या क्रिकेट स्पर्धेत...
View Articleनायप्रविष्ट गावांमधून मालमत्ता करवसुलीस विरोध
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील २९ गावांमधून घरपट्टी वसूल करीत आहे. परंतु त्या गावात महापालिकेचे विशेष काम दिसत नाही. त्यामुळे जोपर्यंत हायकोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत पालिकेने गावातील...
View Articleनवी मुंबई ते आझाद मैदान मोर्चा
ठाणे-बेलापूर औद्योगिकपट्ट्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना १५ टक्के विकसित भूखंड मिळावेत तसेच पुनर्वसन कायद्याप्रमाणे त्यांना विविध सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी बुधवारी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नवी...
View Articleइराणी समाजास सरकारने दिलेली जमीन विक्रीस
समाजाच्या विकासाकरिता राज्य सरकारने दिलेली ९६३ एकर जमीन अंजुमन ट्रस्टने विक्रीस काढली असून विरार येथील बिल्डरने या जमिनीसाठी ७३२ कोटी रूपयाची बोली लावली आहे. तर दुस-या बाजूला केंद्र सरकारचा उपक्रम...
View Articleजूचंद्र येथे समाज मंदिराच्या जागेत पालिकेचा दवाखाना
वसई-विरार शहर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील जूचंद्र येथे दावाखाना व नागरी आरोग्य केंद्रासाठी जागा असली तरी तिथे आरोग्य केंद्राचे बांधकाम करेपर्यंत वेळ जाणार आहे. तोपर्यंत गावातील शिवछत्रपती सेवा समाज...
View Articleभाईंदर पूर्व येथे थीम पार्क उभारण्याचा निर्णय
भाईंदर पूर्व नवघर परिसर व इंद्रलोक येथे पालिकेने आरक्षित जागेत थीम पार्क निर्माण करण्याचे ठरवले आहे. भाईंदर पूर्व नवघर परिसरातील आरक्षण क्रमांक ११७, इंद्रलोक येथील आरक्षण क्रमांक २२१ व भाईंदर पश्चिमेला...
View Articleशहर विकास विभागाचे नूतनीकरण बिल्डरांच्या पैशातून!
ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाचे नूतनीकरण महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजने (एमसीएचआय) केल्याचा दावा पालिकेकडून केला जात असला तरी या कामाचे पैसे एमसीएचआयने नव्हे तर, संस्थेचे सदस्य असलेल्या...
View Articleमहापालिका बजेटचे आज केबलवरून थेट प्रक्षेपण करणार
वसई-विरार शहर महापालिकेचे सन २०१३-१४ या वर्षाचे बजेट स्थायी समितीत मंजूर झाले असून आज गुरूवारी दुपारी महासभेत सादर केले जाणार आहे. यंदा या बजेटचे केबलवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती...
View Articleश्वानगृह उभारण्याची प्रक्रिया सुरू
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून भटक्या कुत्र्यांपासून शहर मुक्त करता यावे यासाठी शहरापासून दूर पेल्हार येथील उपलब्ध सरकारी जागेत भटक्या कुत्र्यांसाठी कोंडवाडे...
View Articleडीपी रस्त्यांच्या विकासासाठी तज्ज्ञांची नेमणूक
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील डी. पी. रस्त्यांच्या विकासासाठी स्वतंत्ररीत्या तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे, असे पालिकेच्या बांधकाम विभागातून सांगण्यात आले. वसई-विरारच्या विकास आराखड्यात...
View Articleलोणावळ्याला एसटीचालकांचा 'बायपास'
एसटीच्या ठाणे आणि पालघर विभागामार्फत पुणे व त्यापुढील मार्गावर चालवल्या जाणाऱ्या बस लोणावळा एसटी स्टॅण्डमार्गे न्याव्यात, असे आदेश असताना काही ड्रायव्हर आणि कंडक्टरनी हा आदेश झुगारला असून, प्रवाशांना...
View Articleपोलिस भूखंडावरील बांधकामांवर हातोडा
मानपाडा रोडवरील लक्ष्मीनगर परिसरात पोलिसांच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. एमआयडीसीने केलेल्या या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. सुरुवातीला स्थानिकांनी...
View Articleसाई बलराम यांचे निधन
सेक्युलर अलायन्स ऑफ इंडिया (साई) पक्षाचे अध्यक्ष साई बलराम (४३) यांचे बडोदा येथील एका रुग्णालयात मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
View Articleखेळाडू मृत्युप्रकरणी डॉक्टरांना अटक व सुटका
डोळ्यांतून पाणी आल्याने उपचारांसाठी डॉक्टरकडे गेलेल्या मुलीला डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जीव गमवावा लागल्याची घटना डोंबिवलीत महिन्याभरापूर्वी घडली होती. याप्रकरणी तीन डॉक्टरांना बुधवारी अटक झाली आणि...
View Articleकेडीएमसी नगरसेवक राजस्थानात
अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी आपले ५ महिन्यांचे भत्ते देऊन आदर्श निर्माण केला असला तरी केडीएमसीच्या नगरसेवकांना मात्र राजस्थान सहलीचा मोह आवरलेला नाही. पालिकेतील १९...
View Articleआचार्य अत्रे ग्रंथालयाचे उत्पन्न वाढले
कला आणि वाचनप्रेमी डोंबिवलीकरांनी आचार्य अत्रे ग्रंथालयाच्या उत्पन्नात घसघशीत भर घातल्याचे आढळले आहे. महापालिकेच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. २००९ साली ६ लाखांचे उत्पन्न देणाऱ्या ग्रंथालयाने...
View Article