दोन महापालिका आणि किनारपट्टी असलेल्या विरार ते मीरारोड याभागातील वाढती गुन्हेगारी व त्यावर नियंत्रण ठेवण्यात पोलिस बळ अपुरे पडत असल्याने याभागासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय निर्माण करण्याच्या हालचालींना सध्या वेग आला आहे.
↧