डायघरच्या इमारतीने ७४ जणांचा बळी घेतल्यानंतर बेकायदा इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच, ठाणे शहरातीलही तब्बल ११०७ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या इमारतींमध्ये वास्तव्याला असलेल्या ८८ हजार २८६ ठाणेकरांचा जीव टांगणीला लागलेला आहे.
↧