ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये शिक्षणसेवक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची झालेली भरती बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य शिक्षण संचालनालयातील माध्यमिक विभागाने केलेल्या चौकशीमध्ये भरती बेकायदेशीर असल्याचे उघड झाले असून, शिक्षण संचालकांनी शिस्तभंगविषयक गोपनीय अहवाल शासनाला पाठविला आहे.
↧