पालघर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील सावरा ऐंबूर गावाजवळ वैतरणा विटभट्टीच्या व्यवसायासाठी नदीकाठची हजारो ब्रास जमीन खोदल्याने गावाला धोका निर्माण झाल्याची तक्रार ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात गुरुवारी मांडण्यात आली.
↧