Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

रायगडमधील नेत्यांनी पक्ष घरात ठेवला

$
0
0
पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला जवळपास ९० हजार मतांचा फटका बसला. जिल्ह्यातील नेत्यांनी पक्ष संघटना मजबूत न करता, घरातच पक्ष ठेवल्याचे टोमणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी मंगळवारी खारघर येथे पालकमंत्री सुनील तटकरे यांचे नाव न घेता मारले.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>