पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला जवळपास ९० हजार मतांचा फटका बसला. जिल्ह्यातील नेत्यांनी पक्ष संघटना मजबूत न करता, घरातच पक्ष ठेवल्याचे टोमणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी मंगळवारी खारघर येथे पालकमंत्री सुनील तटकरे यांचे नाव न घेता मारले.
↧