बाराव्या शतकातील प्रख्यात गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांचे ९०० वे जयंती वर्ष २०१४ मध्ये सुरू होणार आहे. भास्करीय त्रिकोणमिती, पायथागोरसचा सिध्दांत, परीघ व्यासाचे सूत्र अनंत कल्पना आणि शून्य या संकल्पना मांडणाऱ्या आणि ‘सिध्दांत शिरोमणी’सारखा महान ग्रंथ लिहणाऱ्या भास्कराचार्यांचा राज्य सरकारला मात्र विसर पडला आहे.
↧