पालघर, डहाणूकडे जाण्यासाठी तात्काळ गाडी मिळावी, अशी मागणी करत संतप्त झालेल्या रेल्वे प्रवाशांनी विरार रेल्वे स्टेशनात बुधवारी रात्री एक तास ‘रेल रोको’ केला. प्रवाशांनी राजधानी गाडी अडवून ठेवल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.
↧