दहीहंडी उत्सवात आवाजाच्या सर्व मर्यादा ओलांडून प्रदूषण करणाऱ्या ठाणेकरांनी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळीही प्रचंड धिंगाणा घातल्याचे निष्पन्न झाले आहे.
↧