ठाणे जिल्ह्यातील दृर्गम आदिवासी भागात जून महिन्या घडलेल्या कुपोषण व बालमृत्यूच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल के. नारायण यांनी बुधवारी जव्हार तालुक्यात पहाणी दौरा केला. या दौ-यानंतर त्यांनी अधिका-यांची बैठक घेतली आणि त्यात त्यांनी आदिवासी भागात जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक असून योजनांची मॉनेटेरिंग होत नसल्याचे स्पष्ट केले.
↧