शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीकरिता राज्य सरकारने २०११ मध्ये नियमावली तयार केली असून वाहतुकीबाबत ठरवलेल्या धोरणाची वसई-विरारमध्ये अंमलबजावणी होताना दिसत नाही.
↧