फळभाज्यांचे निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांना कंपन्यांकडून ४३ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. कृषी मंत्रालयाने परवाना रद्द करण्याचा इशार दिल्यानंतर या कंपन्यांनी ही भरपाई दिल्याचे सांगण्यात आले.
↧