ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांचे भाचे संतोष तांडेल यांनी एमआयडीसीच्या अतिक्रमित जमिनीवर उभारलेले बावखळेश्वर मंदिर एमआयडीसीने ताब्यात घ्यावे या हायकोर्टाच्या आदेशानंतर, हे मंदिर वाचविण्यासाठी वारकरी संप्रदाय पुढे आला आहे.
↧