पश्चिम रेल्वेवरील पालघर-केळवारोड रेल्वे स्टेशनदरम्यान कमारे फाटकाजवळ डाऊन टॅकवरील रेल्वेरूळ तुटल्याचे लक्षात येताच गँगमन प्रिया स्वामी (५८) यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि केलेली तातडी यामुळे मंगळवारी मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसचा अपघात टळला आणि शेकडो प्रवासांचे प्राण वाचले.
↧