ठाणे जिल्ह्यावर पावसाने धरलेल्या संततधारेमुळे जून महिना संपण्याआधीच सरासरीच्या चक्क ३० टक्के पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ६ तालुक्यांमध्ये ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालाय.
↧