शासनाच्या आदेशानुसार नवी मुंबईमधील २० वर्षानंतरच्या टॅक्सी आणि १६ वर्षांनंतरच्या रिक्षा परवान्यावरून उतरविण्यात येणार आहेत. नवी मुंबई आरटीओ मार्फत सदर कारवाई १ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. त्यामध्ये नवी मुंबईतील सुमारे अडीच हजार रिक्षा आणि शेकडो टॅक्सी भंगारात निघणार आहेत.
↧