वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात आधार ओळखपत्र नोंदणीचे काम जवळपास ६० टक्के झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आधार केंद्रांवरील गर्दी कमी होत असल्याने ज्या नागरिकांची अजूनही आधार नोंदणी झालेली नाही त्यांनी तात्काळ आधार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
↧