मुंबई-अहमदाबाद हायवेवर अपघातग्रस्तांना उपचारासाठी तातडीने हलविण्याकरिता अॅम्ब्युलन्स तसेच मृतदेह ठेवण्यासाठी ट्रॉमा सेंटर बांधून देण्याची जबाबदारी आयआरबी व नॅशलन हायवे अॅथॉरिटीने पाच वर्षांत पूर्ण केलेली नाही, ही बाब बुधवारच्या अपघातानंतर पुन्हा एकदा उघड झाली आहे.
↧