पावसाळ्यात वीज कोसळून अनेकांचा नाहक बळी जातो. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील शाळा आणि कॉलेजच्या इमारतींवर विद्युतरोधक यंत्रणा बसविण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
↧