विरार पूर्वेला आणि पश्चिमेला जोडणा-या फ्लायओव्हरला पाच वर्षे विलंब झाल्याच्या मुद्यावरून हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. या पुलाच्या बांधकामाला विलंब झाल्याने लाखो रहिवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. हा पूल तवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याची विनंती या याचिकेत केली आहे.
↧