भारत आणि फ्रेंच सरकारच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्याच्या दापचेरी भागात सुरू झालेला गोड्या पाण्यातील कोळंबी उत्पादनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारी अनास्थेने बुडाला आहे. २००७ ते २०१२ या पाच वर्षात १९ कोटी कोळंबींचे उत्पादन अपेक्षित असताना ते सव्वातीन लाखांच्या पुढे गेलेले नाही. खर्च मात्र ७ कोटी ८८ लाखांवर झेपावलाय.
↧