Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

आठ आण्याची कोळंबी आणि...

$
0
0
भारत आणि फ्रेंच सरकारच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्याच्या दापचेरी भागात सुरू झालेला गोड्या पाण्यातील कोळंबी उत्पादनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारी अनास्थेने बुडाला आहे. २००७ ते २०१२ या पाच वर्षात १९ कोटी कोळंबींचे उत्पादन अपेक्षित असताना ते सव्वातीन लाखांच्या पुढे गेलेले नाही. खर्च मात्र ७ कोटी ८८ लाखांवर झेपावलाय.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>