पालघर नगर पालिकेचा प्रारूप विकास आरखडा बनविताना नगररचना विभागाच्या अधिका-यांनी अक्षम्य चुका केल्या असून त्यामुळे पालिका क्षेत्रातील आदिवासी व शेतकरी तसेच ग्रामस्थ आणि सर्व सामान्य नागरिक उद्ध्वस्त होतील, अशी भीती आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी व्यक्त केली.
↧