Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

पुराव्याअभावी ३३ जणांची मुक्तता

$
0
0
रिक्षा भाड्यावरून कल्याणमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता अशोक वाळंज याची हत्या झाली होती आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये तीन जणांची हत्या झाली होती. या हत्येमध्ये आरोपी म्हणून अटक करण्यात आलेला माजी नगरसेवक इक्बाल शेख आणि अन्य ३२ जणांची मंगळवारी कल्याण सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>