आश्वासने विरली हवेत...
एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जनतेच्या भावना कॅश करण्यासाठी राजकारणी मोठमोठी आश्वासने देतात आणि काही दिवसांत ती विसरूनही जातात. याचा अनुभव पुन्हा एकदा आला आहे. तीन वर्षांपूर्वी कवीवर्य...
View Articleमतदारांनी फिरवली पाठ
ठाणे महापालिकेचे सत्ताकारण अवलंबून असल्याने राजकीय पक्षांनी मुंब्रा आणि कोपरी येथील पोटनिवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. असे असले तरी मतदारांनी मात्र रविवारी झालेल्या या निवडणुकांकडे पाठ फिरवली....
View Articleकोपरीत फडकला युतीचा झेंडा
ठाणे महानगरपालिकेच्या कोपरी प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या रेखा पाटील यांनी दणदणीत विजय मिळवलाय. त्यांनी काँग्रेसच्या अरुणा भुजबळ यांचा ३२२१ मतांनी पराभव केला.
View Articleएकाच रात्रीत तीन घरफोड्या
नवी मुंबईत घरफोड्या चोऱ्या करणाऱ्या टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्यांनी शनिवारी एका रात्रीत नवी मुंबईत तीन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करून २० लाखाहून अधिक रकमेचा ऐवज लुटुन नेला. यात एका...
View Articleमहापौर चषक फुटबॉल स्पर्धा गुरुवारपासून
नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती अंतर्गत क्रीडा विभागाच्यावतीने नवी मुंबई महापौर चषक फुटबॉल स्पर्धा २०१३-१४चे आयोजन ५ ते ८ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले आहे.
View Articleथर्माकोलच्या कचऱ्यावर ‘जिज्ञासू’ उतारा
गणेशोत्सवादरम्यान थर्मकॉलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि त्याचे विघटन ही मोठी समस्या ठरते. वारंवार आवाहन करूनही थर्मकॉलचा वापर कमी होत नाही. यावर उपाय म्हणून ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्ट संस्थेतर्फे एक...
View Articleपैसे गावी न पोहोचल्याने ग्राहकांचा बँकेस गराडा
परप्रांतीयांनी चार महिन्यापूर्वी पालघरातील युनियन बँकेद्वारे गावी पाठविलेले पैसे न पोहोचल्याने बँकेच्या कार्यालयात सोमवार सकाळपासून घराडा घातला. याबाबत ग्राहाकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
View Articleशिवणकाम प्रशिक्षण उपक्रमास उत्तम प्रतिसाद
महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, घरबसल्या व्यवसाय करता यावा, यातून उत्पन्नाचे साधन मिळावे या हेतूने महिलांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शिवणकाम प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. गेल्या पाच...
View Articleनिवासी जागांचा व्यवसायासाठी वापर
नवी मुंबईतील जागांच्या वाढत्या दरांचा फायदा पुरेपूर उठविण्याच्या हव्यासापायी येथील नागरिकांनी आपल्या निवासी जागांचा वापर व्यवसायासाठी सुरू केला आहे. त्यामुळे सामान्यांना मात्र त्याचा त्रास सहन करावा...
View Articleकॉलेज विद्यार्थ्यांनी घडविले महाराष्ट्र दर्शन
शंकर नारायण कॉलेजमधील मराठी भाषा, वाङ्मय मंडळातर्फे जनकवी पी सावळाराम यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'मानसीचा चित्रकार तू ' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दृश्य-काव्य माध्यमाच्या आधारे...
View Articleमहापालिका कार्यालयात तीन हत्यारी पोलिस राहणार
वसई-विरार शहर महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये, तसेच मालमत्तेच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हत्यारी पोलिसांची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगत पालिकेने पोलिसांची मदत घ्याययचे ठरवले...
View Articleपालघर तालुक्यात डेंग्यूचा एक बळी
पालघर तालुक्यातल्या आदिवासी दुर्गम भागातील बोट या गावातील संतोष हिरा रसाळ (३०) यांचा डेंग्युच्या आजाराने मुंबईतील केईएम रूग्णालयात उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. मनोर परीसरात काही दिवस तापाच्या साथीने...
View Articleउद्योजकाच्या खुनाची सुपारी घेणारे पाचजण अटकेत
वाडा तालुक्यातील प्रसिध्द उद्योजक मधुकर पदू पाटील यांना जिवे ठार मारण्यासाठी त्यांच्याच चुलत भावाने नासिक येथील एका सराईत गुंडाला पाच लाखाची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुंडासह पाच जणांना अटक...
View Articleवाडा-जव्हार मार्गावरील पुलाला भगदाड
वाडा-जव्हार या राज्य मार्गावरील मलवाडा गावा जवळ पिंजाळ नदीवरील वर्षभरापूर्वी नूतनीकरण केलेल्या पुलाला भगदाड पडले असून वाहतूक थांबविण्यात आली आहे.
View Articleअनधिकृत रिसॉर्टच्या विरोधात ‘रास्ता रोको’
वसईतील अनधिकृत रिसॉर्टविरोधात महसूल व पोलिस प्रशासनाने कारवाईस सुरूवात केली आहे. कारवाईच्या मागणीसाठी रविवारी निर्मळ नाका येथे धरणे आंदोलन करण्यात आले. लवकरच अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई केली जाईल, असे...
View Articleफिनिशिंग टच!
सहा दिवसांवर श्री गणरायाचे आगमन आले असून भाविकांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कारखान्यांमध्ये मूर्तीकार, कारागीरांचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. बाप्पा भाविकांच्या घरा-घरात व मंडपात जाण्यास सज्ज...
View Articleस्टंटबाजीच्या विरोधात जनजागृती
अनेक महाविद्यालयीन तरुण रेल्वेमध्ये स्टंट करून मृत्यूला आमंत्रण करतात. गेल्या काही दिवसांत अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ स्टेशनात नुकतीच विद्यार्थ्यांची जनजागृती मोहीम...
View Articleखड्ड्यांचे विघ्न कायम
गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस राहिले असले तरी रस्त्यांवरील खड्डे मात्र बुजलेले नाहीत. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून, बाप्पाच्या मार्गातील खड्ड्यांचे विघ्न तातडीने हटविण्याची मागणी स्थानिक करत आहेत.
View Articleनिष्पापांना पोलिसांची मारहाण
पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी आलेल्या ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमधील कोळसेवाडी पोलिस स्टेशनातही असाच प्रकार घडला आहे.
View Articleपाचपट दराने गुटखाविक्री
महाराष्ट्र्रात राज्य सरकारने गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी घातली असली तरी एफडीए आणि पोलिसांची नजर चुकवून बिनदिक्कतपणे राज्यात गुटखा येत आहे. गुटखा किंवा पानमसाल्याची चोरीछुपे खरेदी- विक्री होत असल्याने...
View Article