Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

गोविंदांची लोकप्रियता कायम

चित्तथरारक थरांसाठी होणारी गोविंदांची जीवघेणी स्पर्धा, बक्षीसांची होणारी लयलूट, उत्सवाला प्राप्त झालेले इव्हेंटचे स्वरूप, या उत्सवाच्या आयोजनावर होणारी टीका... असे चित्र असले तरी गोविंदांचा वाढता...

View Article


म‌हिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी समाजाने पुढे यावे

‘महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी समाजाच्या मानसिकेत बदल होण्याची आवश्यकता आहे. अत्याचारांना आळा घालण्यासाठी समाजानेच पुढे येण्याची गरज आहे’, असे मत राज्यपाल के. शंकरनारायण यांनी बुधवारी व्यक्त केले.

View Article


सासरच्या चार भिंतींत वाढते शोषण

पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात आजही दररोज एक हुंडाबळी जातोय. सासरच्या मंडळींकडून आठवड्याला किमान तीन महिलांच्या हत्येचा प्रयत्न होतो. या छळाला कंटाळून दररोज पाच महिला स्वतःचे आयुष्य संपवतात. तर...

View Article

‘सेलिब्रेशन’ घरांची निघणार सोडत

सिडकोच्या वतीने २००८ मध्ये खारघर सेक्टर-१७ भागात बांधण्यात आलेल्या सेलिब्रेशन या गृहनिर्माण योजनेतील विकली न गेलेल्या १९३ घरे सिडकोने सोडत पद्धतीने विक्रीसाठी काढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या...

View Article

'दहीहंडी'मुळे वाहतूक व्यवस्थेत बदल

ठाण्यात भव्य प्रमाणात साजरा होणारा दहीहंडी उत्सवाचा थरार अनुभवताना वाहतूककोंडी टाळण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत सर्व वाहनांना टॉवर नाका व टिळक चौकात प्रवेश बंद करण्यात आला...

View Article


ठाण्यात गोविंदांचा थरार!

उंचच उंच थरांचा साहसी थरार... कोट्यवधींची बक्षिसे... तितक्याच संख्येने प्रेक्षक वर्ग... अशी भव्यता असलेला ठाण्यातला दहीहंडी उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातील उत्सवप्रेमींना भारावून टाकणार आहे....

View Article

समीर भोईर यांचे निधन

उल्हासनगर महापालिकेच्या परिवहन समितीच्या सभापतीपदी शनिवारी निवडून आलेले भाजपचे नेते समीर भोईर यांचे मंगळवारी हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. भोईर अवघ्या २९ वर्षांचे होते. उल्हासनगर महापालिकेत...

View Article

एक धाव विश्वबंधुत्वासाठी

स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वबंधुत्वाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने कल्याणातील सर्व थरांतील सुमारे १००० नागरिक धावणार आहेत. स्वामी विवेकानंद सार्ध सती समारोह समिती कल्याण...

View Article


...तर रेल्वे वाहतूक रोखू

अलिबाग नजीक थळ येथील आर.सी.एफ. मध्ये जाणा-या रेल्वे रूळानजीक पी.एन.पी.कंपनीने बेकायदेशीररित्या शहाबाज येथे आणलेल्या सांघी सिमेंट प्लांट विरूध्द कायदेशीर कारवाई न केल्यास २७ सप्टेंबर पासून पेण-थळ-वायशेत...

View Article


दहा गावांकडे ३६.४७ कोटींची दंड थकबाकी

बोईसर येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या दहा ग्रामपंचायतींनी मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापरल्याने त्यांना दंड करण्यात आला असून या दंडाची रक्कम व विलंब आकार मिळून ३६ कोटी ४७ लाख रूपये...

View Article

‘केएलटी’तील कामगारांचा आत्मदहनाचा इशारा

पालघरातील ‘केएलटी ऑटोमोटिव्ह अॅन्ड ट्युबलर प्रॉडक्ट’ या कंपनीकडून अंदाजे १५ वर्षे कामागरांची पिळवणूक होत असल्याने या कामगारांनी ‘महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटने’चे प्रतिनिधीत्व स्वीकारल्याने...

View Article

पालिकेच्या आठवीच्या वर्गांना अद्याप शिक्षकच नाही!

नवी मुंबई महापालिकेने आठवीचा वर्ग प्राथमिक विभागाला जोडला आहे. शाळा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले तरी आठवीच्या वर्गांना अद्याप शिक्षक नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून या वर्गांना शिक्षक...

View Article

शहरातून वाहतूक वळविण्यास पालिकेची हरकत

भर पावसाळ्यात मुंब्रा बायपास येथे रस्ता खचल्याने तळोजामार्गे जाणारी वाहतूक महापे शिळपाटा, ऐरोली मार्गे वळविण्यात आली होती. परंतु आता शहरालगतच्या इतर मार्गाने जाणारी वाहतूक नवी मुंबई महानगरपालिका...

View Article


महिला, ज्येष्ठ नागरिकांना फसविणारी टोळी सक्रिय

नवी मुंबई परीसरात महिलांना व जेष्ठ नागरिकांना बतावणी करुन लुबाडणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्यांनी मागील दोन दिवसात वाशी आणि खारघर भागातील दोन महिलांना वेगवेगळी कारणे सांगून...

View Article

पनवेलच्या पाड्यांत दिसणार प्रकाश

शहरात काही तास वीज नसली तरी पनवेलमधील नागरिक महावितरणच्या नावाने बोंब मारतात; मात्र ६० वर्षापासून प्रकाशाची तिरीपही न अनुभवलेल्या येरमाळ, करंबेळी व भल्याची वाडी या पनवेल तालुक्यातील आदिवासी पाड्यांत...

View Article


कर्जतला ३०१ पुस्तकांची हंडी

सर्वत्र दहीहंडीची धामधूम गाजत असताना कर्जत तालुक्यातील जय अंबे हायस्कूल, भिसेगाव या शाळेमध्ये अनोखी हंडी फोडली गेली. शाळेतील मुलांनी फोडलेल्या हंडीतून वर्षाव झाला तो चिट्ट्यांचा. त्या चिठ्ठ्यांवर होते...

View Article

वाहनांची गती मंदावली

ठाण्यात महत्त्वाच्या चौकांसह अगदी गल्लीबोळात हंड्या रचण्यात आल्याने शहरात वाहनांची गती मंदावल्याचा अनुभव येत असताना, मुंबईकर गोविंदांनी सकाळपासूनच ठाण्यातील हंड्यांमधील कोट्यवधींचे दही लुटण्यासाठी...

View Article


काँक्रिटचा रस्ता रखडणार

कल्याणातील आधारवाडी ते गांधारे रस्त्याचे ४० टक्के सिमेंट काँक्रिटीकरण झाल्यानंतर आणि ठेकेदाराला रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत संपल्यावर या रस्त्याखालून टाकायच्या युटिलिटी सर्व्हिसेसची...

View Article

७थरांचा थरार,बक्षिसांची आतषबाजी

सहा, सात थरांचा थरार... लाखो रूपयांची बक्षिसे... हजारोंच्या संख्येने प्रेक्षक वर्ग...अशी भव्यता असलेला दहीहंडी उत्सव यंदा वसई तालुक्यात ठिकठिकाणी पहायला मिळाला.

View Article

व्हॉटस-अॅपवरून खड्ड्यांचा आढावा

मिरा-भाईंदर शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याचे व त्यावर डांबरीकरणाचे पॅचवर्क करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ३१ ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होईल. सध्या ९० टक्क्यांपर्यंत कामे झाल्याचे पालिकेतून...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>