महापालिकेतून वगळलेल्या २७ गावांपैकी औद्योगिक वसाहत असलेल्या आजदे, सोनारपाडा, गोळवली आणि सागाव या ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा पुरवून त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) स्वीकारणार आहे.
↧