सध्या अंबरनाथमध्ये पाऊल ठेवलं की एखाद्या खेड्यात गेल्यासारखे वाटते. सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांच्या त्रासामुळे नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर पालिका जागी झाली आमि कामाला लागली खरी, पण त्यानं सोय व्हायच्या ऐवजी गैरसोयच झाली आहे.
↧