रेल्वेच्या उपनगरी सेवेला मुंबईची जीवन वाहिनी मानले जाते. मात्र ही जीवन वाहिनी अव्याहतपणे सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तसेच प्रवाशांना सर्व सोयीसुविधा देण्यासाठी रेल्वेचे जे कर्मचारी दिवसरात्र झटत असतात त्या कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या दुर्लक्षपणामुळे मागील बऱ्याच दिवसांपासून नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
↧