मनसेने ‘कचरा फेको’ आंदोलन केल्यानंतरही शहरातील कचऱ्याची समस्या कायम आहे. दोन दिवसांत पालिकेने ही समस्या सोडवली नाही तर तर मनसे कार्यकर्तेच गांधीगिरी करत कचरा उचलतील आणि महापालिका मुख्यालयासमोर टाकून निषेध नोंदवतील असा इशारा केडीएमसी प्रशासनाला मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
↧